इतक्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपण आहोत, अखंड बोलतो. मित्रमैत्रिणीही आहेत. पण वेळ पडली तर कोणाला हाक मारावी असं कुणी नाही एकट्यानं स्वत:सोबत राहायची हिंमत होत नाही. आणि सतत दुसºयाला दोष देत आपले प्रश्न दुसरं कुणी सोडवेल ही अपेक्षा. हे सारं काय आहे? त्याप ...
ठाणे-मुंबईच्या उच्चभ्रू सोसायट्यांत अनेक तरुण ड्रग्जच्या जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची व्यसनं पालक तर नाकारतातच; पण त्यांना घरपोच ड्रग्ज पुरवले जातात हे वास्तवही दडपलं जातंय.. ...
तेलंगणा राज्याच्या सीमेवरचं माझं गाव. ते सोडून आधी परभणीत आणि मग सोलापूरला शिकायला गेलो. तेव्हा कळलं, नुस्तं हार्डवर्क नाही स्मार्टवर्कही करायला हवं. ...
यशस्वी माणसांना, आपल्याच मित्रांना अनेकदा घरचेच आपल्यावर थोपतात. म्हणतात, बघ, याच्यासारखं होण्याचा प्रयत्न कर. कधी आपणच कुणाला तरी इतकं ‘आदर्श’ मानतो की, त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो, ती व्यक्ती आवडते, फेवरिट बनते मग आपण तिला थेट पुजायलाच लागत ...
ऐन विशीत गावचे सरपंच झालेले काही तरुण आणि तरुणीही. काही थेट लोकांमधून निवडून आलेले. कामाचा दांडगा उत्साह आणि गाव बदलायची ऊर्मी या भांडवलावर हे सरपंच विकासानं गावात मूळ धरावं म्हणून कामाला लागलेत. त्या उमेदीची एक झलक.. ...