जात वेगळीये. घरातले लोक ऐकणार नाहीत. आई-बाबा आपल्याला सामावून घेणार नाहीत या भीतीपोटी हा मला सोडून जाऊ शकतो? तेही माझ्याशी काहीही न डिस्कस करता? काय म्हणायचं.. ...
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी उत्तम कामगिरी केली. एकेकाळी या देशात नेमबाजीकडे खेळ म्हणून पाहिलं जात नव्हतं, आता तोच खेळ नवीन करिअर म्हणून समोर येत आहे. मात्र नेमबाजीतलं करिअर ही सोपी गोष्ट असते का? काय लागतं त्यासाठी? ...
कोल्हापूरचा मेधप्रवण. इंजिनिअर. मात्र सिनेमाक्षेत्रात काम करायचं ही ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्या ओढीतून त्यानं एफटीआय गाठलं आणि तिथून सुरू झाला एक नवीन प्रवास.. ...