अमेरिका खंड ओलांडणारी ‘रॅम’, देशाची महानगरं जोडणारी ‘गोल्डन क्वॉड्रिलॅटरल’, जगातली सर्वाधिक कठीण भूतान रेस आणि आता देशाची दोन्ही टोकं जोडणारा काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवर करून आव्हानांची सैर करणारा एक जागतिक विक्रम ...
आपल्याला जे हवं ते आताच हवं, थ्रिल हवं, आनंद हवा म्हणून माणसं पळतात. पण जे हवं ते मिळून तरी आनंदी असतात का? की शोधतच राहतात, आपल्याला नेमकं काय हवंय? या प्रश्नाचा भुंगा डोक्याला लागतो तेव्हा. ...
तरुण उद्योजक. घरात ना उद्योग-व्यवसायाची परंपरा ना आर्थिक पाठबळ. मात्र तरीही मागासवर्गीय जाती-जमातीतले मराठवाडय़ासह महाराष्ट्रातले अनेक तरुण आपला उद्योग जिद्दीनं उभारत आहेत त्यांच्याशी या खास गप्पा! ...
इंजिनिअरिंग केलं, स्पर्धा परीक्षेच्या किडय़ानं डोकं पोखरलं; पण कळत नव्हतं मी कुणासाठी काम करतोय? मला काय करायचंय आयुष्यात? ती उत्तरं शोधत ‘निर्माण’मध्ये गेलो आणि तिथून गेलो माण तालुक्यात. दुष्काळाशी लढताना माणसांशी जोडत गेलो. त्या प्रवासाची ही कहाणी ज ...
एकीकडे घरबसल्या हवा तो पदार्थ मागवण्याची चैन परवडणारे, दुसरीकडे पोटासाठी हे नवीन काम करणारे असं एक नवीन जग आता आकाराला आलं आहे. त्याचेच हे दोन चेहरे. दुष्काळ आणि स्थलांतरानं पोळलेलं औरंगाबाद शहर आणि बदलत्या जीवनशैलीवर स्वार झालेलं नाशिक. तिथं भेटले ...