व्यायाम, बॉडीबिल्डिंग वगैरे गोष्टी दुर्गाप्रसादला खरं तर माहीतही नव्हत्या, पण आपल्या मेहुण्यांकडे पाहून त्याला व्यायामाची आवड लागली. छोटंसं गाव, तिथली छोटीशी व्यायामशाळा, साधारण आर्थिक परिस्थिती, पण जिद्द अफाट होती, वाट्टेल तितके कष्ट घेण्याची तयारी ...
जन्म झाल्यापासून मोनिका घराबाहेर आहे. खडतर वाटेवरून धावतेय. धावता धावता अनेकदा ती अडखळली, गेल्या वर्षी लंडनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तर आजारी असतानाही धावली, मैदानातच जवळपास कोसळली, पण तरीही स्पर्धा पूर्ण केली. तिचं धावणं आजही संपलेलं नाही. मोनिका ...
मोनिका आथरे ही नाशिकची उत्कृष्ट धावपटू. मॅरेथॉन रनर. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिनं नाव गाजवलं. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी तिला अक्षरश: घरदार सोडावं लागलं. दिवसरात्र मेहनत घ्यावी लागली. चक्क सुवर्णकन्या पी. टी. उषानंही तिला ...
कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकर. जन्मत:च दिव्यांग. परिस्थितीनंही कायमच मार्गात अडथळे उभे केले. आईवडिलांनी मोलमजुरी करून त्याला वाढवले, कालांतराने वडिलांचे छत्रही हरपले, पण स्वरुप डगमगला नाही. सगळ्या अडथळ्यांवर मात करीत लक्ष्याचा अचूक वेध तो घेत राहिला. र ...
आमच्याकडे परंपरागत नाभिकांचा व्यवसाय! मी मनाशी ठरवलं होतं, वाट्टेल ते करीन; पण या धंद्यात जाणार नाही! -पण परिस्थितीच अशी आली, की इलाजच नव्हता दुसरा ! मग लढायचं ठरवलं आणि टाकलं स्वतर्चं सलून. ...
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मेडल्स ई-कचर्यापासून बनवण्यात येणार आहेत. त्यासाठी आपला ई-कचरा जमा करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आणि 47 हजार 488 टन ई-कचरा जमा केला ! ...
हुतुप इरबा. हे गाव झारखंडच्या नकाशावर शोधलं तरी सापडणार नाही. या गावातल्या पोरी सकाळी उठून घरातली धुणीभांडी करतात. चुली पेटवून स्वयंपाक रांधतात. म्हशींना चरायला नेतात आणि शाळा संपली की संध्याकाळी मैदानावर पळतात- फुटबॉल खेळायला! एका अमेरिकन तरु ...
देशातल्या वाढत्या बेरोजगारीचा आकडा फुटला, तेव्हा केंद्रीय अर्थमंत्री अरु ण जेटली अमेरिकेतून म्हणाले, ‘ज्याअर्थी देश बेरोजगारांच्या आंदोलनांनी पेटून उठला नाही त्याअर्थी देशात बेकारी नाही’ . उद्या कोणी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ असेही म्हणतील, क ...
बेरोजगारी प्रचंड ! हात रिकामे, डोक्याला खुराक नाही ! ‘शांतता’ असली तर थोडंफार क्रिकेट किंवा फुटबॉल; पण अंगातली रग जिरेल आणि डोक्यातला अंगार विझेल यासाठी काहीच नाही. ...
दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शिकत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. महाराष्ट्रातही अशा घटना घडल्या. पंतप्रधानांनी शेवटी ठणकावलं की, आपला लढा काश्मिरसाठी आहे, काश्मिरी माणसांच्या विरोधात नाही. ! ...