शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

केसांना Color करताय?

By admin | Updated: November 27, 2014 21:42 IST

अनेकजणी मोठय़ा हौशीनं हेअर कलर करून घेतात. काही दिवस केस दिसतातही खूप छान. नंतर मात्र त्या केसांकडे पाहवत नाहीत.

 

धनश्री संखे (ब्युटी एक्सपर्ट) -  
अनेकजणी मोठय़ा हौशीनं हेअर कलर करून घेतात. काही दिवस केस दिसतातही खूप छान. नंतर मात्र त्या केसांकडे पाहवत नाहीत. तुमच्या केसांचा असा झाडू होऊ नये असं वाटत असेल तर ‘कलर्ड’ केसांची कशी काळजी घ्यायची, हे नीट समजून घेऊन अत्यंत नियमितपणे काही गोष्टी कराच.
1. तुम्ही जर उत्तम दर्जाचा कलर वापरला असेल, तर तुमचे कलर्ड केस डल-लाईफलेस-भकास दिसताच कामा नये हा खरंतर पहिला नियम. त्यामुळे तुमचे केस जर असे डल दिसत असतील तर कलरची क्वालिटी एकदा तपासून पहाच.
2. हल्ली अनेक कलर्ड ब्रॅण्डसमधे इनबिल्ट कलर कंडिशनर्स असतात असतात. जे केसांचं उत्तम कंडिशनिंग करतात. त्यामुळे केस शायनी दिसतात, अर्थात केसांना चकाकी येते. त्यामुळे तसे कलर ब्रॅण्डस वापरा.
3. केस कलर केल्यानंतर उत्तम कंडिशनर आणि सीरम वापरण्याला काही पर्यायच नाही.
4.जेव्हा जेव्हा तुम्ही केस कलर करता तेव्हा तेव्हा तुमच्या केसांची पीएच लेव्हल अर्थात पोटेंशिय ऑफ हायड्रोजन लेव्हल बदलते. त्यामुळे कायम सल्फेट फ्री श्ॉम्पूच वापरायला हवेत, त्यासाठी तुमच्या हेअरस्टायलिस्टचा आवश्यक तर सल्ला घ्या.
5.पोस्ट कलर श्ॉम्पूच का वापरायचे तर ते केस कोरडे आणि करकरीत होऊ देत नाही. फ्रिजीनेस कमी करतात.
6.अनेक हेअर सलून्समधे हल्ली युव्ही फिल्टर्स सीरम उपलब्ध असतात.  खरंतर जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर पडा  तेव्हा तेव्हा हे सीरम्स तुम्ही केसांना लावायला हवेत. त्यामुळे केसांची चकाकी कायम राहते.
7.केसांना मेहंदी लावा असा सल्ला मी तरी देत नाही. मेहंदीमुळे केसांवर जो रंगाचा लालसर थर चढतो तो वर्षानुवर्षे जात नाही. 
8.तुम्ही मेहंदी वापरत असाल तर ते थांबवून लगेच हेअर कलर करू नका. मेहंदी लावणं बंद करा आणि तीन महिने वाट पहा. त्यानंतर कलर करा. आधीच केलं तर सगळे पांढरे केस कलर होत नाही, काही ठिकाणी रंग बसतो, काही ठिकाणी नाही. त्यातून ड्रायनेस वाढतो तो वेगळाच. 
9.अनेक चांगल्या सलून्समधे अर्गन फ्रूट हेअर स्पा असतात. त्यानं केसांचं पोषण होतं. ते करून घ्या.
10.नेहमी कोमट पाण्यानं केस धुवा. खूप गरम पाणी वापरलं तर ड्रायनेस वाढतो आणि मुख्य म्हणजे केस कलर केले म्हणजे झालं असं समजू नये, त्यापुढे खरी काळजी घेणं आवश्यक असतं. नाहीतर केसांचं झाडूच होतो.