शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

बांगलादेशात पंचांचे पुतळे जाळले

By admin | Updated: March 21, 2015 01:10 IST

भारताविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत पंचांच्या खराब कामगिरीबद्दल बांगलादेशाच्या मीडियाने कडाडून टीका केली आहे. पंचांनी भारताची बाजू घेतल्याचा आरोप सर्वच वर्तमानपत्रांनी केला आहे.

ढाका : भारताविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत पंचांच्या खराब कामगिरीबद्दल बांगलादेशाच्या मीडियाने कडाडून टीका केली आहे. पंचांनी भारताची बाजू घेतल्याचा आरोप सर्वच वर्तमानपत्रांनी केला आहे. प्रमुख वृत्तपत्र असलेल्या समोकालने ‘पंचांनी बांगलादेशला हरविले’, असे तर ढाका ट्रिब्यूनने ‘भारत व पंचांनी विश्वचषकाच्या क्वार्टरफायनलमध्ये बांगलादेशला नमविले’असे शीर्षक दिले आहे. अनेक चाहत्यांनी स्वत:चा राग व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. याशिवाय शेकडो चाहत्यांनी जाळपोळ करीत देशभरात राग व्यक्त केला. ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मार्च काढून पंच अलिम दार यांचा पुतळा जाळला. फेसबुक आणि टिष्ट्वटरवर चाहत्यांनी स्वत:ची तीव्र भावना व्यक्त केली. एका चाहत्याने लिहिले, ‘गुरुवारी आम्ही काय पाहिले... बांगलादेशाला किमान तीन वेळा योग्य निर्णयापासून वंचित ठेवण्यात आले!’