शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

बांगलादेशात पंचांचे पुतळे जाळले

By admin | Updated: March 21, 2015 01:10 IST

भारताविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत पंचांच्या खराब कामगिरीबद्दल बांगलादेशाच्या मीडियाने कडाडून टीका केली आहे. पंचांनी भारताची बाजू घेतल्याचा आरोप सर्वच वर्तमानपत्रांनी केला आहे.

ढाका : भारताविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत पंचांच्या खराब कामगिरीबद्दल बांगलादेशाच्या मीडियाने कडाडून टीका केली आहे. पंचांनी भारताची बाजू घेतल्याचा आरोप सर्वच वर्तमानपत्रांनी केला आहे. प्रमुख वृत्तपत्र असलेल्या समोकालने ‘पंचांनी बांगलादेशला हरविले’, असे तर ढाका ट्रिब्यूनने ‘भारत व पंचांनी विश्वचषकाच्या क्वार्टरफायनलमध्ये बांगलादेशला नमविले’असे शीर्षक दिले आहे. अनेक चाहत्यांनी स्वत:चा राग व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. याशिवाय शेकडो चाहत्यांनी जाळपोळ करीत देशभरात राग व्यक्त केला. ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मार्च काढून पंच अलिम दार यांचा पुतळा जाळला. फेसबुक आणि टिष्ट्वटरवर चाहत्यांनी स्वत:ची तीव्र भावना व्यक्त केली. एका चाहत्याने लिहिले, ‘गुरुवारी आम्ही काय पाहिले... बांगलादेशाला किमान तीन वेळा योग्य निर्णयापासून वंचित ठेवण्यात आले!’