शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

राज्य संघटनांना बैठक बोलावण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 03:33 IST

सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीने बीसीसीआयमध्ये आमूलाग्र बदल करण्याची अहवालामध्ये सूचना केली आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीने बीसीसीआयमध्ये आमूलाग्र बदल करण्याची अहवालामध्ये सूचना केली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने या महिन्यापूर्वी संलग्न राज्य संघटनांना आपापल्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची सूचना केली आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी बोर्डाच्या सर्व संलग्न संघटनांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की ‘माननीय सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे, याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच. आम्ही या अहवालाची एक प्रत प्राप्त केलेली आहे. ३१ जानेवारी २०१६पूर्वी आपापल्या कार्यकारिणीची बैठक बोलावावी आणि लोढा समितीच्या शिफारशींचा बोर्डावर कसा प्रभाव पडू शकतो, याबाबत चर्चा करावी.’’ बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशी अधिकृत वेबसाईटवर लिंक केलेल्या असून, त्याचसोबत ठाकूर यांचे पत्रही प्रकाशित केलेले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने १३ जानेवारी रोजी आपल्या व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली आहे. (वृत्तसंस्था)