शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा 58 वर्षांचा दुष्काळ संपला; आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्टार जोडीची 'सुवर्ण' कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 21:38 IST

सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने आज 58 वर्षानंतर भारतासाठी सुवर्णपदक पटकावले.

Satwiksairaj Rankireddy-Chirag Shetty:  एकीकडे भारतात IPLची धूम सुरू आहे, तर दुसरीकडे भारताच्या दोन खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने बॅडमिंटन कोर्टवर तिरंगा फडकवला आहे. त्या दोघांनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 58 वर्षांनंतर भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे.

सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने रविवारी 58 वर्षांचा दुष्काळ संपवला. दुबईतील आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये या दोघांनी सुवर्णपदकाची कामगिरी केली. यापूर्वी दिनेश खन्ना याने हा मान मिळवला होता. त्याने 1965 मध्ये लखनौ येथे पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या सांगोब रत्नुसोर्नचा पराभव करून ही कामगिरी केली होती. दरम्यान, 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेत्यांनी उत्कंठापूर्ण फायनलमध्ये ओंग येव सिन आणि तेओ यी यी या मलेशियाच्या जोडीला 21-16, 17-21, 19-21 अशा फरकाने पराभूत केले. 

58 वर्षांचा दुष्काळ संपलासामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर सात्विक आणि चिरागने जबरदस्त पुनरागमन करत भारताला 58 वर्षांनंतर आशिया चॅम्पियन बनवले. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. गतवर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या या भारतीय जोडीसमोर अंतिम फेरीत मलेशियाच्या ओंग यू सिन आणि तेओ ई यी ही जोडी होती. 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत