शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

भारताचा 58 वर्षांचा दुष्काळ संपला; आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्टार जोडीची 'सुवर्ण' कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 21:38 IST

सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने आज 58 वर्षानंतर भारतासाठी सुवर्णपदक पटकावले.

Satwiksairaj Rankireddy-Chirag Shetty:  एकीकडे भारतात IPLची धूम सुरू आहे, तर दुसरीकडे भारताच्या दोन खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने बॅडमिंटन कोर्टवर तिरंगा फडकवला आहे. त्या दोघांनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 58 वर्षांनंतर भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे.

सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने रविवारी 58 वर्षांचा दुष्काळ संपवला. दुबईतील आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये या दोघांनी सुवर्णपदकाची कामगिरी केली. यापूर्वी दिनेश खन्ना याने हा मान मिळवला होता. त्याने 1965 मध्ये लखनौ येथे पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या सांगोब रत्नुसोर्नचा पराभव करून ही कामगिरी केली होती. दरम्यान, 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेत्यांनी उत्कंठापूर्ण फायनलमध्ये ओंग येव सिन आणि तेओ यी यी या मलेशियाच्या जोडीला 21-16, 17-21, 19-21 अशा फरकाने पराभूत केले. 

58 वर्षांचा दुष्काळ संपलासामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर सात्विक आणि चिरागने जबरदस्त पुनरागमन करत भारताला 58 वर्षांनंतर आशिया चॅम्पियन बनवले. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. गतवर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या या भारतीय जोडीसमोर अंतिम फेरीत मलेशियाच्या ओंग यू सिन आणि तेओ ई यी ही जोडी होती. 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत