शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

भारताचा 58 वर्षांचा दुष्काळ संपला; आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्टार जोडीची 'सुवर्ण' कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 21:38 IST

सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने आज 58 वर्षानंतर भारतासाठी सुवर्णपदक पटकावले.

Satwiksairaj Rankireddy-Chirag Shetty:  एकीकडे भारतात IPLची धूम सुरू आहे, तर दुसरीकडे भारताच्या दोन खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने बॅडमिंटन कोर्टवर तिरंगा फडकवला आहे. त्या दोघांनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 58 वर्षांनंतर भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे.

सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने रविवारी 58 वर्षांचा दुष्काळ संपवला. दुबईतील आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये या दोघांनी सुवर्णपदकाची कामगिरी केली. यापूर्वी दिनेश खन्ना याने हा मान मिळवला होता. त्याने 1965 मध्ये लखनौ येथे पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या सांगोब रत्नुसोर्नचा पराभव करून ही कामगिरी केली होती. दरम्यान, 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेत्यांनी उत्कंठापूर्ण फायनलमध्ये ओंग येव सिन आणि तेओ यी यी या मलेशियाच्या जोडीला 21-16, 17-21, 19-21 अशा फरकाने पराभूत केले. 

58 वर्षांचा दुष्काळ संपलासामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर सात्विक आणि चिरागने जबरदस्त पुनरागमन करत भारताला 58 वर्षांनंतर आशिया चॅम्पियन बनवले. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. गतवर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या या भारतीय जोडीसमोर अंतिम फेरीत मलेशियाच्या ओंग यू सिन आणि तेओ ई यी ही जोडी होती. 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत