शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पदुकोणमुळे सायनाने माझी अकादमी सोडली-गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 02:39 IST

पदुकोण यांनी एकदाही माझा सकारात्मक उल्लेख केला नसल्याचे आश्चर्य वाटते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आपल्या भावना सहजासहजी व्यक्त करीत नाही. परंतु, त्यांनी आपल्या प्रकाशित होणाऱ्या पुस्तकामध्ये सायना नेहवालने आपली अकादमी सोडून प्रकाश पदुकोण यांच्या अकादमीत सामील झाल्यानंतरच्या वेदना मांडल्या. यासाठी त्यांनी पदुकोण यांना जबाबदारही ठरवले.

गोपीचंद यांनी त्यांचे आगामी पुस्तक ‘ड्रीम्स ऑफ ए बिलिएन : इंडिया अ‍ॅन्ड द ऑलिम्पिक गेम्स’या पुस्तकात लिहिले, ‘पदुकोण यांनी एकदाही माझा सकारात्मक उल्लेख केला नसल्याचे आश्चर्य वाटते.’ गोपीचंदच्या पुस्तकातील ‘बिटर रायवलरी’ असे शीर्षक असलेल्या प्रकरणात त्यांनी खुलासा केला की, ‘सायनाने २०१४ विश्व अजिंक्यपदनंतर बेंगळुरूमध्ये पदुकोण अकादमीत विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला.’ सायनाचा पती व राष्ट्रकुल सुवर्ण विजेता पारुपल्ली कश्यपनेही यास दुजोरा दिला आहे.गोपीचंद यांनी लिहिले की, ‘हा प्रसंग माझ्या जवळच्याला कुणीतरी दूर केल्याप्रमाणे होता. सुरुवातीला मी सायनाला न जाण्यासाठी विनंती केली. पण तोपर्यंत ती अन्य कुणाच्या प्रभावात आली होती आणि तिने आपले मन बनविले होते. मी तिला थांबवून तिच्या प्रगतीमध्ये आडकाठी आणू इच्छित नव्हतो.’

त्यावेळी अशी चर्चा होती की, सायनाला वाटत होते की, गोपीचंद तिच्या तुलनेत पी.व्ही. सिंधूवर अधिक लक्ष देत आहेत. गोपीचंद याबाबत म्हणाले, ‘होय, माझ्याकडे अन्य खेळाडूही होते. सिंधूने २०१२-२०१४ कालावधीत बरीच प्रगती केली होती. मला सायनाकडे कधीच दुर्लक्ष करायचे नव्हते. पण, ही बाब मला तिला समजवता आली नाही.’

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton