शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

ऑलिम्पिक पदक जिंकू न शकल्याची खंत- सरदारसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:20 IST

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाकडे चांगली संधी

नवी दिल्ली : भारतीय हॉकीत नव्याने प्राण फुंकणाऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व केल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत माजी खेळाडू सरदारसिंग याने व्यक्त केले आहे. त्याचवेळी करिअरमध्ये आॅलिम्पिक पदक जिंकू शकलो नाही, याची खंत वाटते, असेही सरदार म्हणाला. ‘मनप्रीतसिंग याच्या नेतृत्वाखालील पुरुष संघ पुढच्यावर्षी टोकियो आॅलिम्पिकमध्ये चार दशकांचा पदकांचा दुष्काळ संपवेल,’असा विश्वास या माजी कर्णधाराने व्यक्त केला आहे.

सरदार म्हणाला, ‘हॉकीत प्राण फुंकणाºया युगाचा मी साक्षीदार आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तळाच्या स्थानावर राहिल्यानंतर २०१८ ला निवृत्ती घेतली त्यावेळी जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर होतो. हा दीर्घ प्रवास समाधानकारक आहे. सध्या आमचा संघ चौथ्या स्थानावर असल्याने टोकियोपूर्वी मनोबल उंचावलेले असेल.’ ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत आठ सुवर्णपदकांसह एक रौप्य आणि दोनदा कांस्य जिंकले आहे.

गेल्या ४० वर्षांत १९८० साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे सुवर्ण जिंकले होते. कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक वर्षभर लांबणीवर पडल्याने सरदार म्हणाला, ‘यामुळे भारतीय संघाला कमुकवत गोष्टींवर मात करणे सोपे जाईल. नव्या प्रतिभेचा शोध घेण्याची हीच वेळ आहे. राजकुमार, दिलपी्रत, विवेक सागर, गुरसाहिब यांच्यासारख्या युवा खेळाडूंना मुख्य कोच ग्रॅहम रीड यांनी प्रो लीगमध्ये संधी देणे हा चांगला प्रयोग होता. संघाने स्वत:चे लक्ष विचलित होऊ देऊ नये.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020