शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पहिल्या कसोटीत अजिंक्य असणारा रहाणे नववा कर्णधार

By admin | Published: March 28, 2017 1:29 PM

धर्मशाला कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या रहाणेने आपल्या पहिल्याच कसोटीत विजय संपादन करत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे

ऑनलाइन लोकमतधर्मशाला, दि. 28 - धर्मशाला कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या रहाणेने आपल्या पहिल्याच कसोटीत विजय संपादन करत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी विश्वात भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची अजिंक्य रहाणेची ही पहिलीच वेळ होती. संघाचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटीत विजय मिळवणारा रहाणे नववा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी ही किमया गांगुली सचिन, धोनीसारख्या महान खेळाडूंनी केली आहे.

पॉल उम्रीगर , सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी या दिग्गजांच्या रांगेत रहाणेने स्थान मिळवले आहे. तिसऱ्या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीनंतर विराट कोहलीने धर्मशाला कसोटीतून माघार घेतली होती. धरमशाला कसोटीत भारताने आठ विकेटने कांगारुंचा पराभव करत विजयाची गुढी उभारली आहे.

मालिकेत पहिला कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने चौथ्या वेळेस कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.