शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हॉकी विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यास प्राधान्य - मनप्रीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 07:46 IST

मनप्रीत म्हणाला, ‘आम्ही गटातील प्रत्येक साखळी सामना जिंकण्यास उत्सुक आहोत. प्रत्येक विजय तीन गुणांची कमाई करून देईल

भुवनेश्वर : येथे २८ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषकात गटात अव्वल स्थान राखण्यासह उपांत्यपूर्व फेरी गाठण्यास भारतीय संघ प्राधान्य देणार असल्याची माहिती संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने दिली. विश्वचषक हॉकी स्पर्धा सुरू होण्यास दोन आठवडे शिल्लक आहेत. भारतीय संघदेखील तयारीवर अखेरचा हात फिरवित असून जगातील १८ अव्वल संघांमध्ये कलिंगा स्टेडियमवर विश्वचषकाच्या लढती रंगतील.

मनप्रीत म्हणाला, ‘आम्ही गटातील प्रत्येक साखळी सामना जिंकण्यास उत्सुक आहोत. प्रत्येक विजय तीन गुणांची कमाई करून देईल. गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक देण्यास प्राधान्य असेल. हा विश्वचषक असल्याने प्रत्येक संघ विजयाच्या इराद्यानेच खेळणार आहे. यामुळे कुणालाही सहजपणे घेता येणार नाही, मग तो द. आफ्रिका, कॅनडा किंवा तिसऱ्या स्थानावरील बेल्जियम असो.’क गटात भारताला सलामीचा सामना २८ नोव्हेंबर रोजी द. आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. २ डिसेंबर रोजी बेल्जियमविरुद्ध आणि ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्ध सामना होईल. भारत दोन वर्षांहून अधिक काळाहून मोठ्या स्पर्धांमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध खेळलेला नाही. मनप्रीतच्या मते सलामीचा विजय भारताला स्पर्धेतील वाटचालीसाठी मोलाचा ठरेल. (वृत्तसंस्था)गोल्ड कोस्ट येथे सराव सामन्याचा अपवाद वगळता आम्ही कुठल्याही मोठ्या स्पर्धेत द. आफ्रिकेविरुद्ध मागील दोन वर्षांत खेळलो नाही. ते कसे खेळतात, याचा वेध घेणे कठीण आहे.- मनप्रीत सिंग 

टॅग्स :HockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ