विराटने समजून घ्यायला हवे. विराटशी चर्चा केल्यानंतर प्रशिक्षकपदाची निवड करण्यात येईल. त्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती त्याच्यासमोर केवळ दोनच नावांचा पर्याय देण्यात येईल. ...
चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी दारुण पराभव केला होता. भारताच्या या पराभवानंतर विराटसेनेवर टीकेची झोड उडवली होती. ...