शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

कांगारूंची शिकार!

By admin | Updated: March 29, 2017 04:31 IST

मराठमोळ्या अजिंक्यच्या यशाने नववर्षाची विजयी सुरुवात; स्लेजिंगच्या जाळ्यात आॅसीचाच धुव्वा; ‘ट्रॉफी’ भारताकडे

धर्मशाळा : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विराटच्या वाघांनी कांगारूंची शिकार करून मराठी नववर्षाची दमदार सुरुवात केली. स्लेजिंग करून समोरच्या संघाला हैराण करणारा आॅस्ट्रेलियन संघ चौथ्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाच्या जाळ्यात अडकला होता. यानंतर चौथ्या दिवशी भारताने ऐतिहासिक मालिका विजयाची माळ घातली. टीम इंडियाच सरस...: १९९-९७ सालापासून सुरू झालेली बॉर्डर - गावसकर ट्रॉफी मालिका आतापर्यंत एकूण १३ वेळा खेळविण्यात आली. यामध्ये भारताने ७ वेळा बाजी मारली असून, आॅस्टे्रलियाने ५ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर, एकदा ही मालिका बरोबरीत राहिली आहे. जडेजाची तलवारबाजीआक्रमक अष्टपैलू रवींद्र जडेजाची अर्धशतक झळकावून बॅट तलवारीप्रमाणे फिरवण्याची स्टाइल चांगलीच गाजली. त्याने अशाच आक्रमक शैलीप्रमाणे निर्णायक अष्टपैलू खेळ करताना आॅस्टे्रलियाची हवा काढली. टीम इंडियाचे ‘पांडव’चेतेश्वर पुजारा मालिकेत सर्वाधिक धावा केलेला भारतीय फलंदाज.लोकेश राहुल कसोटी सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध करताना मालिकेत ६ अर्धशतके.आर. आश्विन मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज.उमेश यादव मालिकेत १७ बळी घेत सर्वांत यशस्वी वेगवान गोलंदाज.रवींद्र जडेजामालिकेत सर्वाधिक बळी घेत, दोन अर्धशतके झळकावून अष्टपैलू चमक.बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा इतिहास१९९६-९७ भारत (१-०)१९९७-९८भारत (२-१)१९९९-००कांगारू (३-०)२०००-०१भारत (२-१)२००३-०४अनिर्णीत (१-१)२००४-०५कांगारू (२-१)२००७-०८कांगारू (२-१)२००८-०९भारत (२-०)२०१०-११भारत (२-०)२०११-१२ कांगारू (४-०)२०१२-१३भारत (४-०)२०१४-१५ कांगारू (२-०)२०१६-१७भारत (२-१)