शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तिरंदाजांनी जिंकली ३ कास्यंपदके, सांघिक गटात अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 03:30 IST

अतानु दासच्या नेतृत्वाखालील भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी किमान तीन रौप्यपदके पक्की केली आहेत.

बॅँकॉक : अतानु दासच्या नेतृत्वाखालील भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी किमान तीन रौप्यपदके पक्की केली आहेत. भारतीय तिरंदाजी संघटेनच्या निलंबनामुळे भारताचे खेळाडू जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली खेळत आहेत.दासने पुरुष रिकर्व्ह वैयक्तिक प्रकरात कांस्य जिंकले. त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहला ६-५ असे पराभूत केले. सोमवारी मिश्र रिकर्व्ह प्रकरात दिपिका कुमारीसह त्याने कांस्य मिळवले. त्यानंतर पुरुष रिकर्व्ह संघासमवेतही कांस्य पटकावत दासने हॅट्ट्रिक पूर्ण केली. दासने वरिष्ठ खेळाडू तरुणदीप राय व जयंत तालुकदार याच्यासमवेत चीनला ६-२ ने पराभूत केले.दीपिका कुमारी, लेशराम बोम्बायला देवी व अंकिता भक्त यांनी जपानला ५-१ असे पराभूत करत रिकर्व्ह कांस्यपदक जिंकले. भारताचे तीन तिरंदाज कंपाऊंड प्रकारात अंतिम सामन्यात पोहोचले.अभिषेक वर्मा, रजत चौहान व मोहन भारद्वाज यांनी इराणला २२९ -२२१ असे नमवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताचा सामना कोरियाशी होईल. ज्योति सुरेखा वेनाम, मुस्कान किरार व प्रिया गुर्जर यांनीही इराणला २२७-२२१ पराभूत करत अंतिम फेरी गाठली. महिला संघालाही अंतिम फेरीत कोरियाशी खेळावे लागेल. त्याचबरोबर कंपाऊंड मिश्र प्रकरात वर्मा व ज्योती यापुर्वीच अंतिम फरीत पोहचले आहेत.

टॅग्स :Indiaभारत