शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

भारतीय तिरंदाजांनी जिंकली ३ कास्यंपदके, सांघिक गटात अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 03:30 IST

अतानु दासच्या नेतृत्वाखालील भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी किमान तीन रौप्यपदके पक्की केली आहेत.

बॅँकॉक : अतानु दासच्या नेतृत्वाखालील भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी किमान तीन रौप्यपदके पक्की केली आहेत. भारतीय तिरंदाजी संघटेनच्या निलंबनामुळे भारताचे खेळाडू जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली खेळत आहेत.दासने पुरुष रिकर्व्ह वैयक्तिक प्रकरात कांस्य जिंकले. त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहला ६-५ असे पराभूत केले. सोमवारी मिश्र रिकर्व्ह प्रकरात दिपिका कुमारीसह त्याने कांस्य मिळवले. त्यानंतर पुरुष रिकर्व्ह संघासमवेतही कांस्य पटकावत दासने हॅट्ट्रिक पूर्ण केली. दासने वरिष्ठ खेळाडू तरुणदीप राय व जयंत तालुकदार याच्यासमवेत चीनला ६-२ ने पराभूत केले.दीपिका कुमारी, लेशराम बोम्बायला देवी व अंकिता भक्त यांनी जपानला ५-१ असे पराभूत करत रिकर्व्ह कांस्यपदक जिंकले. भारताचे तीन तिरंदाज कंपाऊंड प्रकारात अंतिम सामन्यात पोहोचले.अभिषेक वर्मा, रजत चौहान व मोहन भारद्वाज यांनी इराणला २२९ -२२१ असे नमवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताचा सामना कोरियाशी होईल. ज्योति सुरेखा वेनाम, मुस्कान किरार व प्रिया गुर्जर यांनीही इराणला २२७-२२१ पराभूत करत अंतिम फेरी गाठली. महिला संघालाही अंतिम फेरीत कोरियाशी खेळावे लागेल. त्याचबरोबर कंपाऊंड मिश्र प्रकरात वर्मा व ज्योती यापुर्वीच अंतिम फरीत पोहचले आहेत.

टॅग्स :Indiaभारत