शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भारताला १५ सुवर्णांसह ३० पदके, नेमबाजी विश्वचषकात सर्वाधिक पदकांची केली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 02:28 IST

India won 30 medals in Shooting World Cup :

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पकआधी रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने रविवारी येथे संपलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात १५ सुवर्णांसह सर्वधिक ३० पदकांची कमाई करीत वर्चस्व गाजविले. आधी मिळविलेल्या १५ ऑलिम्पिक कोट्यात मात्र भारतीय नेमबाजांना भर घालता आली नाही.

भारताने जिंकलेल्या एकूण पदकांमध्ये नऊ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचादेखील समावेश आहे. आज अखेरच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू केनान चेनाई, पृथ्वीराज टोंडाईमान आणि लक्ष्य शेरॉन यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात तसेच श्रेयसी सिंह, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी महिला ट्रॅप प्रकारात सुवर्णपदके जिंकली. 

भारताच्या दोन्ही संघांनी कझाखस्तानचा सहज पराभव केला. त्याआधी, विजयवीर सिद्धू, गुरुप्रीतसिंग आणि आदर्शसिंग यांना पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर सांघिक स्पर्धेत कामगिरी करण्यात अपयश आल्याने या त्रिकुटाला रौप्यवर समाधान मानावे लागले. 

‘ स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत आमचे नेमबाज टोकियो ऑलिम्पिकचा १६ वा कोटा मिळवतील, अशी अपेक्षा होती. विजयवीर सध्या युवा आहे. त्याने सुरेख कामगिरी केली. पुढे तो आणखी प्रभावी कामगिरी करेल. खेळाडूंचे मनोबळ उंचावलेले असून, मी कामगिरीवर समाधानी आहे. या स्पर्धेतील कामगिरी ऑलिम्पिकशी तुलना होणारी नाही. तरीही मानसिकरीत्या आम्हाला लाभ होईल, यात शंका नाही.’     - रानिंदरसिंग, अध्यक्ष, राष्ट्रीय रायफल संघ. 

टॅग्स :ShootingगोळीबारIndiaभारत