शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भारताला १५ सुवर्णांसह ३० पदके, नेमबाजी विश्वचषकात सर्वाधिक पदकांची केली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 02:28 IST

India won 30 medals in Shooting World Cup :

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पकआधी रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने रविवारी येथे संपलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात १५ सुवर्णांसह सर्वधिक ३० पदकांची कमाई करीत वर्चस्व गाजविले. आधी मिळविलेल्या १५ ऑलिम्पिक कोट्यात मात्र भारतीय नेमबाजांना भर घालता आली नाही.

भारताने जिंकलेल्या एकूण पदकांमध्ये नऊ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचादेखील समावेश आहे. आज अखेरच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू केनान चेनाई, पृथ्वीराज टोंडाईमान आणि लक्ष्य शेरॉन यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात तसेच श्रेयसी सिंह, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी महिला ट्रॅप प्रकारात सुवर्णपदके जिंकली. 

भारताच्या दोन्ही संघांनी कझाखस्तानचा सहज पराभव केला. त्याआधी, विजयवीर सिद्धू, गुरुप्रीतसिंग आणि आदर्शसिंग यांना पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर सांघिक स्पर्धेत कामगिरी करण्यात अपयश आल्याने या त्रिकुटाला रौप्यवर समाधान मानावे लागले. 

‘ स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत आमचे नेमबाज टोकियो ऑलिम्पिकचा १६ वा कोटा मिळवतील, अशी अपेक्षा होती. विजयवीर सध्या युवा आहे. त्याने सुरेख कामगिरी केली. पुढे तो आणखी प्रभावी कामगिरी करेल. खेळाडूंचे मनोबळ उंचावलेले असून, मी कामगिरीवर समाधानी आहे. या स्पर्धेतील कामगिरी ऑलिम्पिकशी तुलना होणारी नाही. तरीही मानसिकरीत्या आम्हाला लाभ होईल, यात शंका नाही.’     - रानिंदरसिंग, अध्यक्ष, राष्ट्रीय रायफल संघ. 

टॅग्स :ShootingगोळीबारIndiaभारत