शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भारताला १५ सुवर्णांसह ३० पदके, नेमबाजी विश्वचषकात सर्वाधिक पदकांची केली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 02:28 IST

India won 30 medals in Shooting World Cup :

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पकआधी रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने रविवारी येथे संपलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात १५ सुवर्णांसह सर्वधिक ३० पदकांची कमाई करीत वर्चस्व गाजविले. आधी मिळविलेल्या १५ ऑलिम्पिक कोट्यात मात्र भारतीय नेमबाजांना भर घालता आली नाही.

भारताने जिंकलेल्या एकूण पदकांमध्ये नऊ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचादेखील समावेश आहे. आज अखेरच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू केनान चेनाई, पृथ्वीराज टोंडाईमान आणि लक्ष्य शेरॉन यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात तसेच श्रेयसी सिंह, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी महिला ट्रॅप प्रकारात सुवर्णपदके जिंकली. 

भारताच्या दोन्ही संघांनी कझाखस्तानचा सहज पराभव केला. त्याआधी, विजयवीर सिद्धू, गुरुप्रीतसिंग आणि आदर्शसिंग यांना पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर सांघिक स्पर्धेत कामगिरी करण्यात अपयश आल्याने या त्रिकुटाला रौप्यवर समाधान मानावे लागले. 

‘ स्थानिक परिस्थितीचा लाभ घेत आमचे नेमबाज टोकियो ऑलिम्पिकचा १६ वा कोटा मिळवतील, अशी अपेक्षा होती. विजयवीर सध्या युवा आहे. त्याने सुरेख कामगिरी केली. पुढे तो आणखी प्रभावी कामगिरी करेल. खेळाडूंचे मनोबळ उंचावलेले असून, मी कामगिरीवर समाधानी आहे. या स्पर्धेतील कामगिरी ऑलिम्पिकशी तुलना होणारी नाही. तरीही मानसिकरीत्या आम्हाला लाभ होईल, यात शंका नाही.’     - रानिंदरसिंग, अध्यक्ष, राष्ट्रीय रायफल संघ. 

टॅग्स :ShootingगोळीबारIndiaभारत