शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

भारत इतिहास घडविणार ?

By admin | Updated: September 17, 2014 01:54 IST

भारतीय खेळाडू दक्षिण कोरियातील इंचियोन येथे 19 सप्टेंबरपासून होणा:या आशियाई क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.

नवी दिल्ली : भारतीय खेळाडू दक्षिण कोरियातील इंचियोन येथे 19 सप्टेंबरपासून होणा:या आशियाई क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.
भारताने 1951 मध्ये दिल्लीत पहिल्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविले होत़े तेव्हा या स्पर्धेत 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 2क् कास्यपदकांसह 51 पदकांची कमाई करताना पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळविला होता़ ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतार्पयतची सवरेत्कृष्ट कामगिरी आह़े
चार वर्षापूर्वी ग्वांग्झू येथील आशियाई स्पर्धेत भारताने 14 सुवर्ण, 17 रौप्य आणि 34 कांस्यपदकांसह एकूण 65 पदकांची कमाई केली होती़ सुवर्णपदकांचा विचार केल्यास ही भारताची दुसरी सरस कामगिरी होती, तर एकूण पदकांचा विचार केल्यास ही भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी राहिली आह़े 
भारताने यापूर्वी 1982 मध्ये दिल्लीतील आशियाई स्पर्धेत 13 सुवर्ण, 19 रौप्य आणि 25 कांस्यासह एकूण 57 पदके पटकावली होती़ पदकांच्या तुलनेत भारताची ग्वांग्झूमधील आशियाई स्पर्धेपूर्वी ही सवरेत्कृष्ट कामगिरी होती़ मात्र, भारताने 2क्1क् मध्ये हा विक्रम मागे टाकला होता़ 
 दक्षिण कोरियात 1986 मध्ये पहिल्यांदाच आशियाई स्पर्धा झाली होती़ तेव्हा भारताने या स्पर्धेत 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह 37 पदकांवर नाव कोरले होत़े त्यानंतर दुस:यांदा कोरियात 2क्क्2 मध्ये आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े त्यात भारताने 11 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्य पदके मिळविली होती. 
19 सप्टेंबरपासून सुरूहोणा:या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडू आपले जुने विक्रम मागे टाकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील़ भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) आगामी आशियाई स्पर्धेत भारत जवळपास 7क् पदके आपल्या नावे करील, असा विश्वास व्यक्त केला आह़े