शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

भारत इतिहास घडविणार ?

By admin | Updated: September 17, 2014 01:54 IST

भारतीय खेळाडू दक्षिण कोरियातील इंचियोन येथे 19 सप्टेंबरपासून होणा:या आशियाई क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.

नवी दिल्ली : भारतीय खेळाडू दक्षिण कोरियातील इंचियोन येथे 19 सप्टेंबरपासून होणा:या आशियाई क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.
भारताने 1951 मध्ये दिल्लीत पहिल्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविले होत़े तेव्हा या स्पर्धेत 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 2क् कास्यपदकांसह 51 पदकांची कमाई करताना पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळविला होता़ ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतार्पयतची सवरेत्कृष्ट कामगिरी आह़े
चार वर्षापूर्वी ग्वांग्झू येथील आशियाई स्पर्धेत भारताने 14 सुवर्ण, 17 रौप्य आणि 34 कांस्यपदकांसह एकूण 65 पदकांची कमाई केली होती़ सुवर्णपदकांचा विचार केल्यास ही भारताची दुसरी सरस कामगिरी होती, तर एकूण पदकांचा विचार केल्यास ही भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी राहिली आह़े 
भारताने यापूर्वी 1982 मध्ये दिल्लीतील आशियाई स्पर्धेत 13 सुवर्ण, 19 रौप्य आणि 25 कांस्यासह एकूण 57 पदके पटकावली होती़ पदकांच्या तुलनेत भारताची ग्वांग्झूमधील आशियाई स्पर्धेपूर्वी ही सवरेत्कृष्ट कामगिरी होती़ मात्र, भारताने 2क्1क् मध्ये हा विक्रम मागे टाकला होता़ 
 दक्षिण कोरियात 1986 मध्ये पहिल्यांदाच आशियाई स्पर्धा झाली होती़ तेव्हा भारताने या स्पर्धेत 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह 37 पदकांवर नाव कोरले होत़े त्यानंतर दुस:यांदा कोरियात 2क्क्2 मध्ये आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े त्यात भारताने 11 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्य पदके मिळविली होती. 
19 सप्टेंबरपासून सुरूहोणा:या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडू आपले जुने विक्रम मागे टाकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील़ भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) आगामी आशियाई स्पर्धेत भारत जवळपास 7क् पदके आपल्या नावे करील, असा विश्वास व्यक्त केला आह़े