शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

भारत अव्वलस्थानी, विश्वचषक नेमबाजी; स्मित सिंग १५ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 4:25 AM

आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) आयोजित विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एकही पदक जिंकले नाही.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) आयोजित विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एकही पदक जिंकले नाही. मात्र असे असले तरी या स्पर्धेत भारतीय संघ पदकतालिकेत चार सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसह अव्वल क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत प्रथमच एकूण नऊ पदाकांसह भारतीय नेमबाजांनी बाजी मारली आहे.सोमवारी पुरुषांच्या स्किट प्रकारात दोन वेळा आॅलिम्पिक विजेता अमेरिकेच्या व्हिन्सेंट हैनकॉकने पात्रता फेरीत १२५ पैकी १२३, तर अंतिम फेरीत ६० पैकी ५९ गुणांचे लक्ष्य साधून जागतिक विक्रमाची बरोबरी केली. आॅस्ट्रेलियाच्या पॉल एडम्सने व्हिन्सेंटच्या गुणांची बरोबरी साधली; पण शूटआॅफमध्ये हैनकॉकने एडम्सचा ६-५ गुणांनी पराभव केला. इटलीच्या ताम्मारो कास्सांद्रोला अंतिम फेरीत ४९ गुणांसह कांस्यपदावर समाधान मानवे लागले. या प्रकारात पात्रता फेरीत भारताच्या स्मित सिंगला ११६ गुणांसह १५ व्या क्रमांकावर राहावे लागले.स्पर्धेत भारताच्या शाहजार रिजवी, मनू भाकर, अखिल शेरॉन व ओम प्रकाश मिथार्वल यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले होते. अंजुम मौदगिलने रौप्य, तर जितू राय व रवीकुमारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)