शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने एकाच दिवशी जिंकली दोन पदकं; अमरावतीच्या पोराने वाढवली शान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 18:18 IST

भारताच्या पुरुष व महिला संघाने पॅरिस येथे सुरू असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

भारताच्या पुरुष व महिला संघाने पॅरिस येथे सुरू असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पुरुष रिकर्व्ह सांघिक प्रकारात जिंकले कांस्यपदक, अतनू दास, तुषार शेळके आणि धीरज बोमादेवारा यांनी स्पॅनिश टीमवर ६-२ असा विजय मिळवला. महिला संघानेही रिकर्व्ह सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले. भजन कौर, सिमरनजीत कौर आणि अंकिता भकत यांनी मेक्सिकोवर ५-४ असा विजय मिळवला. ४-४ अशा बरोबरीनंतर शूट ऑफमध्ये भारताने २७-२५ अशी बाजी मारली. 

पुरुष गटात महाराष्ट्राच्या अमरावतीच्या तुषार शेळकेचा समावेश आहे. तुषारने शिवाजी महाविद्यालयातून BA शिक्षण घेतले आहे. भारतीय पुरुष संघाने या यशाचे श्रेय प्रशिक्षक बाएक वूंग की यांना दिले. 'मी पाहिलेल्या प्रशिक्षकांपैकी हे सर्वोत्तम आहेत. प्रत्यक्ष स्पर्धेत अन् सराव करताना आपलं माईंडसेट कसं काम करतं, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानुसार आमचा सराव करून घेतला आणि आम्ही दिवसेंदिवस चांगली कामगिरी करत गेलो. ते स्वतः एक तिरंदाज असल्याने त्यांना याची जाण आहे,''असे दास म्हणाला.

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघAmravatiअमरावती