शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हॉकी : ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 21:54 IST

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताचा यापूर्वी तिन्ही सामन्यांत एकदाही पराभव झाला नव्हता.

ब्रिस्बेन : भारताच्या पुरुष हॉकी संघावर ऑस्ट्रेलियाने ४-० असा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाकडून ब्लॅक गोवर्स आणि जेरमी हेवॉर्ड यांनी प्रत्येकी दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात भारताकडे गोल करण्याच्या काही संधी आल्या होत्या, पण या संधीचे सोने त्यांना करता आले नाही. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताचा यापूर्वी तिन्ही सामन्यांत एकदाही पराभव झाला नव्हता.

सामन्याच्या पाचव्या मिनिटाला भारता पेनेल्टी कॉर्नरची संधी चालून आली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या बचावपटूंनी भारताचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. सामन्याच्या १२व्या मिनिटाला हरमनप्रीत आणि नीलकांत शर्मा यांनी ऑस्ट्रेलिया गोलपोस्टवर चाल केली होती, पण यावेळीही भारतीय संघ अपयशी ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या गोवर्सने सामन्याच्या १५व्या आणि ६०व्या मिनिटाला गोल केले. हेवॉर्डने सामन्याच्या २०व्या आणि ५९व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलिया