शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Asian Games 2018: अंतिम ध्येय ‘आॅलिम्पिक सुवर्णपदक - राही सरनोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 06:36 IST

Asian Games 2018: ‘गेल्या चार वर्षांत मी पदकापासून दूर होते. या काळात मी संयम बाळगला आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी करीत २५ मीटर पिस्तल प्रकारात महिलांमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक पटकाविले.

कोल्हापूर : ‘गेल्या चार वर्षांत मी पदकापासून दूर होते. या काळात मी संयम बाळगला आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी करीत २५ मीटर पिस्तल प्रकारात महिलांमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक पटकाविले. या यशानंतर माझे अंतिम ध्येय २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देशाची मान आणखी उंचवण्याचे आहे,’ असे मत आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने व्यक्त केले. मंगळवारी राहीचे कोल्हापुरातील ताराराणी चौक येथे जल्लोषात स्वागत झाले. याप्रसंगी ती बोलत होती.राही म्हणाली, ‘दुखापतीमुळे एक वर्ष मला पिस्तूल हाताळायचे नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्याने सरावापासून दूर होते. त्यातून भरारी घेऊन मी देशाला २५ मीटर पिस्तूल प्रकारात पहिले सुवर्णपदक तेही आशियाई स्पर्धेत. या यशात कोल्हापूरच्या जनतेचा व आई-वडील, प्रशिक्षक तसेच मी ज्या महसूल खात्यात काम करते त्या सर्व अधिकारी, कर्मचाºयांचा मोठा वाटा आहे. माझे अंतिम ध्येय आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकणे हेच आहे. त्याकरिता मी पहिला टप्पा म्हणून आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.’त्याचप्रमाणे, ‘खरी लढाई आता २०२० आॅलिम्पिक सुवर्णपदक पटकावून जिंकायची आहे. टेनिस एल्बोतून सावरताना मी संयम बाळगणे शिकले आणि हाच संयम मला यशापर्यंत घेऊन गेला. त्यामुळे नवोदित नेमबाजांनीही संयम बाळगणे लक्षात ठेवले पाहिजे. माझ्या दुखापतीच्या काळात केवळ कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखविला; त्यामुळे मी सुवर्ण शिखरापर्यंत पोहोचले,’ असेही राही यावेळी म्हणाली.>ईस्ट आॅर वेस्ट, ‘राही’ इज द बेस्ट!राही ही ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी असून या शाळेच्या विद्यार्थिनींनीही तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी या विद्यार्थिनींनी ‘ईस्ट आॅर वेस्ट, ‘राही’ इज द बेस्ट’ हा नारा देत परिसर दणाणून सोडला. आशियाई स्पर्धेनंतर पहिल्यांदाच घरी परतलेल्या राहीने राजारामपुरी येथे आई प्रभा व वडील जीवन यांच्यासह सुवर्णपदकाचा आनंद साजरा केला.

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा