शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आशा सोडू नका, अपंग क्रिकेटपटू अमिर हुसैनचे विराटने दिले उदहारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2016 16:28 IST

वेस्ट इंडिजकडून जिव्हारी लागणारा पराभव झाल्यानंतर अनेकजण निराश झाले आहेत. मात्र या परिस्थितीतही टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशा सोडलेली नाही.

 ऑनलाइन लोकमत 

 
नवी दिल्ली, दि. १ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत वेस्ट इंडिजकडून जिव्हारी लागणारा पराभव झाल्यानंतर अनेकजण निराश झाले आहेत. मात्र या परिस्थितीतही टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशा सोडलेली नाही. त्याने आशा सोडू नका, आयुष्य संपत नाही. ही तर सुरुवात असते असे टि्वट केले आहे. 
 
या टि्वटमध्ये त्याने हाताविना क्रिकेट खेळणारा जम्मू-काश्मिरचा अपंग क्रिकेट संघाचा कर्णधार अमिर हुसैनचे उदहारण दिले आहे. वयाच्या आठव्यावर्षी आमिरने त्याचे दोन्ही हात गमावले. पण आयुष्यातील या सर्वात मोठया धक्क्यानंतरही तो त्याच्या लक्ष्यापासून विचलित झाला नाही. अनंत अडचणींवर मात करुन त्याने क्रिकेटपटू बनण्याचे त्याचे लक्ष्य साध्य केले. 
 
२६ वर्षांचा अमिर आज जम्मू-काश्मिरच्या अपंग क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. विराटने त्याच्या टि्वटमध्ये अमिरला सलाम केला आहे. विराटने त्याच्या टि्वटमध्ये अमिरच्या व्हिडीओची लिंकही दिली आहे. या मेसेजमधून विराटने जे चाहते निराश झाले आहेत त्यांना पराभवाने आपण खचलो नसून, तुम्ही सुद्धा खचू नका असा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.