शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

आशा सोडू नका, अपंग क्रिकेटपटू अमिर हुसैनचे विराटने दिले उदहारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2016 16:28 IST

वेस्ट इंडिजकडून जिव्हारी लागणारा पराभव झाल्यानंतर अनेकजण निराश झाले आहेत. मात्र या परिस्थितीतही टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशा सोडलेली नाही.

 ऑनलाइन लोकमत 

 
नवी दिल्ली, दि. १ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत वेस्ट इंडिजकडून जिव्हारी लागणारा पराभव झाल्यानंतर अनेकजण निराश झाले आहेत. मात्र या परिस्थितीतही टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशा सोडलेली नाही. त्याने आशा सोडू नका, आयुष्य संपत नाही. ही तर सुरुवात असते असे टि्वट केले आहे. 
 
या टि्वटमध्ये त्याने हाताविना क्रिकेट खेळणारा जम्मू-काश्मिरचा अपंग क्रिकेट संघाचा कर्णधार अमिर हुसैनचे उदहारण दिले आहे. वयाच्या आठव्यावर्षी आमिरने त्याचे दोन्ही हात गमावले. पण आयुष्यातील या सर्वात मोठया धक्क्यानंतरही तो त्याच्या लक्ष्यापासून विचलित झाला नाही. अनंत अडचणींवर मात करुन त्याने क्रिकेटपटू बनण्याचे त्याचे लक्ष्य साध्य केले. 
 
२६ वर्षांचा अमिर आज जम्मू-काश्मिरच्या अपंग क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. विराटने त्याच्या टि्वटमध्ये अमिरला सलाम केला आहे. विराटने त्याच्या टि्वटमध्ये अमिरच्या व्हिडीओची लिंकही दिली आहे. या मेसेजमधून विराटने जे चाहते निराश झाले आहेत त्यांना पराभवाने आपण खचलो नसून, तुम्ही सुद्धा खचू नका असा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.