शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘दव’ फॅक्टर निर्णायक ठरला

By admin | Updated: April 2, 2016 01:19 IST

भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला.

- वसिम अक्रम लिहितो़...भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला. दवामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवण्यात अडचण भासते, आणि खेळपट्टीकडूनही गोलंदाजांना काही मदत मिळत नव्हती. वेगवान गोलंदाजांनाही अडचण भासत असल्यामुळे त्यांनाही काही करता येत नव्हते. रसेल व सिमन्सने षटकार ठोकण्यास प्रारंभ केल्यानंतर विंडीजला रोखणे कठीण होते. कुणालाच काही करता येत नव्हते. भारताने १९२ धावांची मजल मारल्यानंतर प्रत्येकाला ही धावसंख्या पुरेशी वाटत होती आणि लढत एकतर्फी होणार असल्याची चर्चा होती. विंडीज संघ त्यामुळेच वेगळा ठरतो. विंडीजच्या खेळाडूंमध्ये नैसर्गिक आक्रमकता असल्यामुळे त्याला लक्ष्य गाठता आले. भारताने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही, हे यजमान संघाचे दुर्दैव. आयपीएल स्पर्धेदरम्यान विंडीजच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी त्याचा लाभ घेतला. काही लोक भारतीय संघाला १०-१५ धावा कमी पडल्याची चर्चा करीत आहेत. दव असताना अशा प्रकारच्या खेळपट्टीवर कुठल्याच गोलंदाजाला काही करता येत नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. चेंडूवर पकड मिळवणे महत्त्वाचा घटक होता. चेंडू हातातून निसटत होता. वेगवान गोलंदाजांना केवळ स्लोअर वनचा वापर करता आला असता. बुमराहने तेच केले, पण काही वेळानंतर स्लोअर वन चेंडूलाही विंडीजच्या फलंदाजांनी स्टँडमध्ये भिरकावले. आजच्या आ धुनिक काळातही दवावर मात करण्यासाठी कुठल्या प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, याचे आश्चर्य वाटते. दवावर नियंत्रण राखण्यासाठी स्पे्रचा वापर करता आला असता. (टीसीएम)