शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

‘दव’ फॅक्टर निर्णायक ठरला

By admin | Updated: April 2, 2016 01:19 IST

भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला.

- वसिम अक्रम लिहितो़...भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला. दवामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवण्यात अडचण भासते, आणि खेळपट्टीकडूनही गोलंदाजांना काही मदत मिळत नव्हती. वेगवान गोलंदाजांनाही अडचण भासत असल्यामुळे त्यांनाही काही करता येत नव्हते. रसेल व सिमन्सने षटकार ठोकण्यास प्रारंभ केल्यानंतर विंडीजला रोखणे कठीण होते. कुणालाच काही करता येत नव्हते. भारताने १९२ धावांची मजल मारल्यानंतर प्रत्येकाला ही धावसंख्या पुरेशी वाटत होती आणि लढत एकतर्फी होणार असल्याची चर्चा होती. विंडीज संघ त्यामुळेच वेगळा ठरतो. विंडीजच्या खेळाडूंमध्ये नैसर्गिक आक्रमकता असल्यामुळे त्याला लक्ष्य गाठता आले. भारताने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही, हे यजमान संघाचे दुर्दैव. आयपीएल स्पर्धेदरम्यान विंडीजच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी त्याचा लाभ घेतला. काही लोक भारतीय संघाला १०-१५ धावा कमी पडल्याची चर्चा करीत आहेत. दव असताना अशा प्रकारच्या खेळपट्टीवर कुठल्याच गोलंदाजाला काही करता येत नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. चेंडूवर पकड मिळवणे महत्त्वाचा घटक होता. चेंडू हातातून निसटत होता. वेगवान गोलंदाजांना केवळ स्लोअर वनचा वापर करता आला असता. बुमराहने तेच केले, पण काही वेळानंतर स्लोअर वन चेंडूलाही विंडीजच्या फलंदाजांनी स्टँडमध्ये भिरकावले. आजच्या आ धुनिक काळातही दवावर मात करण्यासाठी कुठल्या प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, याचे आश्चर्य वाटते. दवावर नियंत्रण राखण्यासाठी स्पे्रचा वापर करता आला असता. (टीसीएम)