शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

भारतीय महिलांना कांस्यपदक

By admin | Updated: May 24, 2014 04:44 IST

प्रतिकूल परिस्थितीत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी विजय संपादन केल्यानंतर दोन दुहेरी व तिसर्‍या एकेरीत जपानच्या खेळाडूंकडून पराभव

नवी दिल्ली : प्रतिकूल परिस्थितीत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी विजय संपादन केल्यानंतर दोन दुहेरी व तिसर्‍या एकेरीत जपानच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे उबेर चषक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले़ जपानने भारताला २-३ गेमने पराभूत केले़ आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने भारताला सकारात्मक सुरुवात करुन दिली. तिने जगातील १२व्या क्रमाकांवर असलेल्या मिनात्सु मितानी हिचा २१-१२, २१-१३ असा ४१ व्या मिनिटांत पराभव केला. त्यानंतर पी. व्ही. सिंधू हिला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने जपानच्या सयाका तकाहिशी हिच्यावर एक तास १२ मिनिटे चाललेल्या लढतीत १९-२१, २१-१८, २६-२४ असे पराभूत केले़ दुहेरीत भारताची अव्वल जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना मिसाकी मात्सुमोटो आणि अयाका ताकाहाशीने ५८ मिनिटा २१-२, २०-२२, २१-१६ असे पराभूत केले. नंतरच्या एकेरीत भारताच्या तुलसी पी. सी. ला इरीको हिरोसेकडून १४-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. २-२ अशी बरोबरी झाल्यामुळे दुसरी दुहेरी खेळावी लागली. यामध्ये सायना-सिंधूला मियूकी मायदा व रिका काकीवाकडून ३८ मिनिटात १४-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)