शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Asian Games 2018: संजीव राजपूतचे 'सुवर्ण' स्वप्न अधुरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:34 IST

Asian Games 2018: अखेरपर्यंत चिवट खेळ करूनही भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुंबई - अखेरपर्यंत चिवट खेळ करूनही भारताच्या संजीव राजपूतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. संजीवला 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. चौथ्यांदा आशियाई स्पर्धेत सहभागी झालेला संजीव हा भारतीय चमूतील वयस्कर नेमबाज आहे. 37 वर्षीय संजीवने 452.7 गुणांची कमाई करताना रौप्यपदक जिंकले. चीनच्या हुई झिचेंगने 453.3 गुणांसह सुवर्णपदक, तर जपानच्या मात्सुमोटो टाकायुकीने ( 441.4) कांस्यपदक जिंकले.कारकिर्दीतली अखेरची आशियाई स्पर्धा खेळणाऱ्या संजीवला यंदा सुवर्णपदकाची अपेक्षा होती. त्याने त्यादृष्टीने खेळही केला, परंतु अखेरच्या काही प्रयत्नांत त्याला अपयश आले. संजीवने 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात कांस्यपदक जिंकले होते. त्यापूर्वी त्याने 2006च्या आशियाई स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक गटात कांस्य, तर 2010 मध्ये 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात रौप्यपदक जिंकले आहे. 

टॅग्स :Sanjeev Rajputसंजीव राजपूतAsian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा