शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Asian Games 2018: राहीसाठी ही विक्रमी कामगिरी महत्त्वाची - पवन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 05:54 IST

महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबतसाठी आशियाई स्पर्धेतील विक्रमी सुवर्ण अत्यंत महत्त्वाचे आहे.

पुणे : महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबतसाठी आशियाई स्पर्धेतील विक्रमी सुवर्ण अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे राहीचा आत्मविश्वास वाढणार असून, तो तिला आगामी काळात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद आणि जागतिक स्पर्धेसाठी उपयोगात येणार असल्याचे मत ‘रायफल असोसिएशन आॅफ इंडिया’चे सह सरचिटणीस जनरल पवन सिंग यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.पवन म्हणाले की, ‘राहीने ज्या २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण जिंकले आहे, अशी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही महिला नेमबाजपटूने आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली नाही. आज राहीने जी कामगिरी केली तिला तोड नाही. गेले दोन वर्षे राही दुखापतीवर उपचार घेत होती. जर्मनीच्या मुंबीयार या महिला मार्गदर्शकांकडे ती सराव करीत असून, त्यांनी तिच्या दुखापतीवर योग्य प्रकारे उपचार घेण्यासाठी तिला खूप साहाय्य केले आहे.राहीचा आत्मविश्वास आणि तिची एकाग्रता यासाठी त्यांनी तिच्याकडून योग्य ते व्यायाम प्रकार आणि योगसाधना करून घेतली आहे.’ राहीच्या पुढील स्पर्धांविषयी पवन म्हणाले, ‘आगामी काळात कोरिया येथे होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि नवी दिल्ली येथे फेब्रुवारी २०१९मध्ये प्रथमच होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी हे सुवर्णपदक राहीसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण त्या आॅलिम्पिक कोटा स्पर्धा असतील. राहीने आज ५८० गुणांची कामगिरी केली आहे आणि आयएसएसएफच्या आतापर्यंतच्या पात्रता आलेखानुसार राहीच्या शूटिंग प्रकारासाठी अंदाजे ५८४ ते ८५५ गुणांची पात्रता असते. राही या वाढलेल्या आत्मविश्वासाने ही पात्रता नक्कीच गाठू शकणार आहे. तिच्या प्रकारात प्रिसिजन शूटिंग आणि रॅपिड फायर (ड्युलिंग) असे मिळून गुण ग्राह्य धरले जातात.

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतAsian Games 2018आशियाई स्पर्धा