शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कचऱ्याला धन मानणारी संस्कृती, उकिरड्यावर पणती लावून होते पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 04:56 IST

महापालिकेकडून कौतुक : नेरूळमधील मोरे कुटुंबीयांनी घालून दिला नवा आदर्श

नवी मुंबई : स्वच्छता म्हणजेच लक्ष्मी या भूमिकेतून आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वच्छतेला प्राधान्य देत दिवाळी साजरी करणाºया राजश्री मोरे कुटुंबीयांची महापालिकेने विशेष दखल घेतली आहे. कचºयालाच धन मानणाºया या कुटुंबाचा नवी मुंबईकरांनी आदर्श बाळगण्याची गरज असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सीवूड - नेरूळ येथील आदर्श सोसायटीमधील राजश्री मोरे यांच्या स्वच्छता व पर्यावरणप्रेमी कुटुंबाने दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील जादुई खत टोपलीचे पणती लावून पूजन केले. याद्वारे त्यांनी स्वच्छतेचा एक आदर्श समाजाला घालून दिला आहे. मोरे या अनेक दिवसांपासून घरातील ओल्या कचºयाचे नियोजन करून जादुई खत टोपली वापरून त्याचे खतात रूपांतर करीत आहेत. या खताचा वापर बाल्कनीतील झाडांसाठी केला जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजही अनेक ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागात कचºयाला धन समजण्यात येते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उकिरड्यावर पणती लावून पूजन करण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात दिसून येते. याचेच अनुकरण शहरातील काही संस्कृतीप्रिय कुटुंबाकडून केले जात आहे. कचºयाला पर्यावरणाचे धन समजून घरातील निर्माल्य, पाने, फुले, चिरलेल्या भाजीची देठे, बारीक केलेल्या फळांच्या साली असा विविध स्वरूपाचा ओला कचरा घरातल्या घरातच टोपलीत साठवून त्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. या कचºयापासून निर्माण झालेल्या खताचा वापर गॅलरीतील घरगुती बाग फुलविण्यासाठी केला जात आहे. अशा पर्यावरणस्नेही मोरे कुटुंबीयांचा आदर्श प्रत्येक नागरिकाने नजरेसमोर ठेवल्यास नवी मुंबई शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक राहण्यास मोलाची मदत होईल, असा विश्वास महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Laxmi Sadaiv Mangalamलक्ष्मी सदैव मंगलम्DiwaliदिवाळीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न