शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

महापालिका उद्यानात पाण्याचा अपव्यय सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 23:28 IST

राज्यात सर्वत्र पाणीटंचाई सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र पाण्याची उधळपट्टी सुरू आहे.

नवी मुंबई : राज्यात सर्वत्र पाणीटंचाई सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. उद्यानामध्ये जलवाहिनी व टाकी फुटल्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे.सीवूड सेक्टर ४६ मधील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्ये महापालिकेने ५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. उद्यानामधील वृक्ष व हिरवळीला पाणी देता यावे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे; परंतु काही दिवसांपासून पाण्याची टाकी फुटली असून त्यामधून पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे.भरलेली टाकी काही वेळेतच रिकामी होत आहे. याविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तत्काळ गळती थांबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्येही संपूर्ण तळ्याभोवती पाइपलाइन टाकली आहे. दोन ते तीन ठिकाणी पाइप फुटले असून तेथूनही पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे.शहरातील दुभाजकांमधील हिरवळीलाही टँकरद्वारे पाणी दिले जात असून हजारो लिटर पाणी व्यर्थ होत आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती असून नवी मुंबई महानगरपालिकेनेही पाण्याचा जपून वापर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी