शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक

By नामदेव मोरे | Updated: June 27, 2023 08:52 IST

Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मिरची, वाटाणा, फरसबी, घेवडा यांनी शंभरी ओलांडली आहे. टोमॅटोची आवकही राज्यात सर्वत्र कमी असून भाव वाढले आहेत. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो २५ ते ५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक सोमवारी ६०० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक  होत असते. मात्र, या सोमवारी पावसामुळे फक्त ५६७ वाहनांची नोंद झाली. पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे.  खराब झालेला माल फेकून द्यावा लागतो. किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केलेल्या मालामध्येही १० ते २० टक्के खराब माल असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. 

मार्केटमध्ये २६५ टन टोमॅटोची आवक झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांना खराब माल काढून टाकावा  लागत असून उरलेल्या मालाची विक्री करावी लागत असल्याने टोमॅटोचे दर किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये झाले आहेत.

हिरव्या मिरचीचा तुटवडाहिरव्या मिरचीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये मिरची ४० ते ५५ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे. वाटाणा १०० ते १२० रुपये, घेवडा १०० ते १२०, फरसबी १०० ते १२० रुपये किलो दराने किरकोळ मार्केटमध्ये विक्री होत आहे.

प्रमुख मार्केटमधील टोमॅटोचे प्रतिकिलो दरमार्केट    प्रतिकिलो दर पुणे    ३६ ते ५५औरंगाबाद    ५५ ते ६५श्रीरामपूर    २० ते ७०नागपूर    ४० ते ८०

 

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाईNavi Mumbaiनवी मुंबई