शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

कासाडी नदीतील दूषित पाणी प्यायल्याने आणखी दोन बकऱ्यांचा मृत्यू 

By वैभव गायकर | Updated: August 13, 2023 13:18 IST

5 ऑगस्ट रोजी 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

पनवेल : कासाडी नदीचे दूषित पाणी प्यायल्याने आणखी 2 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 5 ऑगस्ट रोजी 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत तळोजा एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बकऱ्या नावडे येथील शेतकऱ्याच्या होत्या. 

तळोजा येथील कारखानदार मोठ्या प्रमाणात दूषित पाणीनदीत सोडत असल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला होता. बुध्या अनंता म्हात्रे या शेतकऱ्याच्या या बकऱ्या आहेत.12 बकऱ्याचा मृत्यूचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच पुन्हा 2 बकऱ्या मृत्यू झाल्याने तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजला आहे.15 पैकी 14 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने म्हात्रे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.तसेच नदीत प्रदूषित पाणी सोडनाऱ्यावर कारवाईची देखील मागणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :riverनदीDeathमृत्यूWaterपाणी