शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

कासाडी नदीतील दूषित पाणी प्यायल्याने आणखी दोन बकऱ्यांचा मृत्यू 

By वैभव गायकर | Updated: August 13, 2023 13:18 IST

5 ऑगस्ट रोजी 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

पनवेल : कासाडी नदीचे दूषित पाणी प्यायल्याने आणखी 2 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 5 ऑगस्ट रोजी 12 बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत तळोजा एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बकऱ्या नावडे येथील शेतकऱ्याच्या होत्या. 

तळोजा येथील कारखानदार मोठ्या प्रमाणात दूषित पाणीनदीत सोडत असल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला होता. बुध्या अनंता म्हात्रे या शेतकऱ्याच्या या बकऱ्या आहेत.12 बकऱ्याचा मृत्यूचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच पुन्हा 2 बकऱ्या मृत्यू झाल्याने तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजला आहे.15 पैकी 14 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने म्हात्रे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.तसेच नदीत प्रदूषित पाणी सोडनाऱ्यावर कारवाईची देखील मागणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :riverनदीDeathमृत्यूWaterपाणी