शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पंतप्रधानांना पाठवणार दहा हजार पोस्टकार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 03:05 IST

मनसेची घोषणा : टाळाटाळ होत असल्याचा आरोप

नवी मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारविरोधात मनसेने आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी मुंबईमनसेकडून दहा हजार पोस्टकार्ड पाठवली जाणार आहेत. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक सर्व निकषांची पूर्तता झालेली असतानाही केंद्र सरकार टाळाटाळ करत असल्याचाही आरोप मनसेने केला आहे.

तमिळ, तेलगू, कन्नड, ओडीआ तसेच इतर काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार मराठीलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्टÑातून जोर धरत आहे; परंतु त्यासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण करूनही मागील साडेचार वर्षांपासून केंद्र सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे, तर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषातज्ज्ञांनी एकमताने संमती दर्शवलेली असतानाही केंद्र सरकारकडून तशी घोषणा केली जात नाहीये.

यावरून केंद्र सरकारकडून मराठी भाषेला दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर या संबंधी पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारही केंद्र सरकारपुढे नमती भूमिका घेत असल्याचाही आरोप काळे यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्टÑातील जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणारे आंदोलन मनसेतर्फे उभारण्यात आले आहे. त्याकरिता नवी मुंबई मनसेच्या वतीने दहा हजार पोस्टकार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली जाणार आहेत. या पोस्टकार्ड मोहिमेत संपूर्ण महाराष्टÑातील जनतेने सहभाग घेऊन पोस्टकार्डवर आपल्या भावना लिहून ते पंतप्रधानांना पाठवण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMNSमनसेprime ministerपंतप्रधान