शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

तेरे बाप को बोल, और... भाजपाच्या गणेश नाईकांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 12:29 IST

गणेश नाईक यांनी जशास तसे उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. '

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक व नाईक कुटुंबीयांवर सडकून टिका केली होती. मी अशा गद्दराना विचारत नाही. जे बाळासाहेबांचे झाले नाही ते पवार साहेबांचे कसे होतील”, असा शब्दांत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर घणाघाती टीका केली होती. अर्थातच, आव्हाड यांची बोचरी टीका गणेश नाईक यांना रुचली नाही. म्हणून, गणेश नाईक यांनीही तशाच भाषेत आव्हाड यांच्यावर प्रहार केला.   

गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी पक्ष नवी मुंबईत संपवला. कोण होते गणेश नाईक, हे विश्वास ठेवून आम्ही बघितले. मी पाच वर्षांपूर्वी बोललो होतो हे जाणार. दादाच्या मनात किती पाप होते, हे आम्हाला माहिती आहे. ते ठाण्यामध्येही नगरसेवकांचे कान चावत होते. पण, ठाणे महापालिका आम्ही शाबूत ठेवली, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशावरुन टीका केली होती. 

गणेश नाईक यांनी जशास तसे उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. 'ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक,' असा डायलॉग मारत अभिनेते नाना पाटेकरस्टाईलने आव्हाड यांना चॅलेंज केलंय. तसेच, गणेश नाईकला खंडणी बहाद्दर म्हणून आरोप केले जातात. पण, माझ्यावर साधी एक एनसीही दाखल नाही. हाथी चलता है अपनी चाल से... असे म्हणत नाईक यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईक