शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवी मुंबईत फटाके खरेदीला अल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 00:30 IST

दरात दहा टक्क्यांनी वाढ; पावसामुळे ग्राहकांची पाठ; दुकानदार चिंतेत

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी फटाक्यांची दुकाने कमी प्रमाणात लागली असून, पाऊस आणि फटाक्यांच्या किमतीमध्ये झालेली दहा टक्क्यांची वाढ यामुळे फटाके खरेदीसाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे. यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर शहरातील नागरिकांनी भर दिला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नवी मुंबई हे २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जात असून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर नागरिकांचा भर वाढला आहे. दिवाळीचा सण म्हणजे फटाक्यांची आतशबाजी हे समीकरण आता बदलत असून फटाके खरेदीला शहरातील नागरिकांनी अल्प प्रतिसाद दिला आहे, यामुळे फटाके विक्रे ते मात्र हवालदिल झाले आहेत.

नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी महापालिकेची परवानगी घेऊन फटाक्यांची दुकाने लावली जातात. फटाक्यांच्या किमतीमध्ये दरवर्षी वाढणारे दर यामुळे फटाके खरेदीसाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी लाभत असल्याने दुकानांची संख्याही कमी होऊ लागली आहे.

यावर्षी फटाक्यांच्या दरात सुमारे १५ ते २० टक्के भाववाढ झाली असून दिवाळी सुरू झाली तरी पाऊस पडत आहे, त्यामुळे नागरिकांचा दिवाळी सण साजरा करण्याचा उत्साह कमी झाला असून फटाके खरेदीसाठी नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे फटाके विक्रे त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीfire crackerफटाके