शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पावसाने पिकांचे नुकसान, भाजीपाला महागला, आवक घटली आणखी दर वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 07:05 IST

पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले  आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये किलो आहेत.

नवी मुंबई : पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले  आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये किलो आहेत.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ६०० ते ७०० ट्रक, टेम्पोमधून ३ ते साडेतीन हजार टन  भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. पावसामुळे शुक्रवारी ३२५ वाहनांमधून २ हजार टन भाजीपाला आला. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी असल्यामुळे अचानक सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता असून दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घाऊक मंडईमध्ये १८ ते ५० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या भेंडीचे दर २० ते ७० रुपये झाले आहेत. फ्लॉवरचे दर १४ ते २४ रुपयांवर गेले आहेत.  

भाजीपाल्याचे प्रतिकिलो दर वस्तू      २ डिसेंबर     ३ डिसेंबर भेंडी     १८ ते ५०     २० ते ७० दुधी भोपळा    १० ते २०     १८ ते ३० फ्लॉवर     १० ते १४     १४ ते २४गाजर     १५ ते २०     २५ ते ३६गवार     ४० ते ५०     ५० ते ७०घेवडा     २० ते ३०     २५ ते ३५काकडी     ८ ते २४     १५ ते ४०कारली     १० ते २०     २० ते २६शेवगा शेंग     १०० ते २००     १४० ते २००वांगी     १५ ते ३०     १५ ते ४० 

पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे अचानक भाजीपाल्याचे दर वाढले असून पुढील काही दिवस मार्केटमध्ये तेजी कायम राहील. - बाबू घाग, भाजीपाला व्यापारी 

टॅग्स :InflationमहागाईMaharashtraमहाराष्ट्र