शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शहरात धोकादायक वृक्षांचा प्रश्न गंभीर, १८ वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 02:09 IST

१८ वृक्ष कोसळले : पावसाळ्यात गंभीर अपघात होण्याचीही शक्यता

नवी मुंबई : शहरात धोकादायक वृक्षांचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाऊस सुरू होताच तीन दिवसांमध्ये तब्बल १९ वृक्ष कोसळले आहेत. पावसाळ्यामध्ये रोडवर वृक्ष कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये उंच वाढलेल्या व दोन ते तीन दशकांपूर्वी लागवड केलेले वृक्ष कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दहा ठिकाणी वृक्ष कोसळले. सर्वाधिक सहा घटना नेरुळ परिसरामधील होत्या. तीन दिवसांमध्ये वृक्ष कोसळण्याचा आकडा १८ वर गेला आहे. रोडवर पडलेल्या वृक्षामुळे वाहतूककोंडी झाली होती. अग्निशमन दल व सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ रोडवरील वृक्षाच्या फांद्या हटविल्या. अद्याप मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा सुटला नसताना एवढ्या घटना घडल्या असतील तर पुढील तीन महिन्यात १०० पेक्षा जास्त वृक्ष कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून अतिधोकादायक असलेले वृक्ष हटविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, अन्यथा वृक्ष पादचाऱ्यांवर किंवा वाहनांवर पडून गंभीर अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस