शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

शहरात धोकादायक वृक्षांचा प्रश्न गंभीर, १८ वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 02:09 IST

१८ वृक्ष कोसळले : पावसाळ्यात गंभीर अपघात होण्याचीही शक्यता

नवी मुंबई : शहरात धोकादायक वृक्षांचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाऊस सुरू होताच तीन दिवसांमध्ये तब्बल १९ वृक्ष कोसळले आहेत. पावसाळ्यामध्ये रोडवर वृक्ष कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये उंच वाढलेल्या व दोन ते तीन दशकांपूर्वी लागवड केलेले वृक्ष कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दहा ठिकाणी वृक्ष कोसळले. सर्वाधिक सहा घटना नेरुळ परिसरामधील होत्या. तीन दिवसांमध्ये वृक्ष कोसळण्याचा आकडा १८ वर गेला आहे. रोडवर पडलेल्या वृक्षामुळे वाहतूककोंडी झाली होती. अग्निशमन दल व सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ रोडवरील वृक्षाच्या फांद्या हटविल्या. अद्याप मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा सुटला नसताना एवढ्या घटना घडल्या असतील तर पुढील तीन महिन्यात १०० पेक्षा जास्त वृक्ष कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून अतिधोकादायक असलेले वृक्ष हटविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, अन्यथा वृक्ष पादचाऱ्यांवर किंवा वाहनांवर पडून गंभीर अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस