शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शहरातील पदपथ अन् रस्त्याकडेला पोलीस चौक्यांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 03:06 IST

पादचाऱ्यांना अडथळा : वापराविना बकाल स्वरूप; नगरसेवक निधी पाण्यात; महापालिकेचे दुर्लक्ष

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पोलिसांच्या निवाऱ्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील अनेक पदपथ आणि रस्त्याच्या कडेला पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. वापर होत नसल्याने यामधील अनेक पोलीस चौक्या बंद असून, यामुळे पदपथ व्यापले गेले आहेत. बंद असलेल्या चौक्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालताना अडथळा निर्माण होत असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

दिवस-रात्र नागरिकांची सेवा करीत ऊन, पावसाळ्यात कर्तव्य पार पाडणाºया पोलिसांना परिसरातील लहान घटनांवर लक्ष ठेवता यावे, यादृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवक निधीतून पोलीस चौकी बनवून देण्यात आल्या आहेत. महापालिकेने या चौक्या काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला तर काही ठिकाणी पदपथावर ठेवल्या आहेत. यातील बºयाच चौकी वापरात नसून धूळखात पडलेल्या आहेत. तर पदपथावर असलेल्या चौक्यांमुळे नागरिकांना पदपथावरून चालताना अडचण निर्माण होत आहे. नेरुळमधील काही चौक्यांचा वापर पोलीस करीत असून, अनेक चौक्या बनविल्यापासून त्यांचा वापरच झाला नसल्याने या चौक्यांची दुरवस्था झाली आहे. परिसरालाही बकाल रूप प्राप्त झाले आहे. तसेच पदपथावर विद्युत डीपी आणि एमटीएनएलच्या डीपीदेखील मोठ्या प्रमाणावर असल्याने सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. या चौक्या आवश्यक ठिकाणी हलविण्यात याव्यात, नागरिकांना ये-जा करण्यासाठी पदपथ रिकामे करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई