नोकरीच्या बहाण्याने अनेकांना लाखोचा गंडा घालणाऱ्या टोळीतील महिलेला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने अनेकांना आरपीएफच्या कॉन्स्टेबल पदाची बनावट नियुक्तीपत्रे देऊन कार्यालय बंद करून पळ काढला होता. ...
एपीएमसी आवारातील ट्रक टर्मिनलमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत, यामुळे भविष्यात त्या ठिकाणी घडलेली छोटीशी आगीची घटना मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते. ...
माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असे अजब विधान श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. या विधानाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
स्वच्छ व सुंदर शहर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई शहराला आता डेब्रिजमाफियांनी आव्हान दिले आहे. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीवर राजरोसपणे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या आहेत. ...
महानगरपालिका परिवहन उपक्रम व्यवस्थापन प्रवाशांच्या जीवाशी खेळू लागले आहे. पहिल्याच पावसामध्ये वायपर बसविले नसल्याने २८ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. सद्यस्थितीमध्ये दहा वर्षे जुन्या तब्बल ५६ बसेस रस्त्यावर धावत असून त्यामधील एक ...
महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्याकरिता राबवण्यात येणाऱ्या अमृत योजनेसाठी राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने या योजनेसाठी सादर करावयाचा विस्तृत प्रकल्प अहवाल वेळेत सादर न केल्याने सुमारे २00 कोटी रुपय ...
पामबीच मार्गावर घणसोलीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीतील तीन आरोपींना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० किलो गांजा व कार हस्तगत केली असून तीनही आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील रहिवासी आहेत. ...
दहावीच्या परीक्षेमध्ये यश मिळविणाऱ्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रत्येक पालिकेच्या शाळेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला ४० हजार व प्रत्येक शाळेत पहिला क्रमांक मिळविणा-या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार ...