शुक्र वारी नवी मुंबईमधून, ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत रवाना झालेल्या दहा जणांनी रविवारी सुमारे ३५० कि.मी.चा प्रवास गाठत पांडुरंगाचरणी पर्यावरण वाचविण्याचे साकडे घातले. ...
तुर्भे जंक्शन येथे ठाणे-बेलापूर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांप्रकरणी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...