शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मागील सहा महिन्यांत अनधिकृत बांधकाम प्रकरणी जवळपास ४00 जणांवर विविध पोलीस ठाण्यात ...
रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रेवस, अलिबाग-रोहे, अलिबाग-मुरुड या ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना ...
आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्राची ओळख आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या क्षेत्रातील उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ...
स्वातंत्र्यासाठी मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह अशी अनेक आंदोलने करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या घणसोली गावाची स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळख आहे. ...