केंद्र सरकराने या मजुरांना परप्रांतात पाठविण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने संबंधित मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
सोशल डिस्टन्सचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले जात आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. ...