या योजनेचा राज्य व केंद्र हिश्श्याचा निधी वितरित करताना शासनाची पूर्व परवानगी घेऊन याचे प्रस्ताव तांत्रिक कक्षाच्या अहवालासह सादर करण्याचे बंधन घातले आहे. ...
फिर्यादी यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात, 2010 ते 2017 या काळात गणेश नाईक यांनी फिर्यादीच्या मनाविरुद्ध आणि धमकावुन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ...
बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा हंगामात जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मार्च ते जूनदरम्यान बाजारपेठेवर आंब्याचे वर्चस्व असते. या वर्षीही १५ एप्रिलपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. ...
अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर मानहानी आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परशुराम सेवा संघाकडून करण्यात आली आहे ...
'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. ...