Raigad Mango: रायगड जिल्ह्यातील आंबा वाशीतील एपीएमसी बाजारात गुरुवारी दाखल झाला. अलिबाग येथील शेतकरी संजयकुमार मारुती पाटील व वरूण संजयकुमार पाटील यांच्या शेतातील हापूस आणि केशर जातीचे आंबे असून, ते बाजारात दाखल झाले आहेत. ...
Navi Mumbai : शहरवासीयांना दर्जेदार नागरी सुविधा देताना प्रत्येक विभागात उद्यान निर्मितीवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरात १८२ उद्याने विकसित केली आहेत. ...
तासाभराच्या भाषणातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक घोटाळे, फसवणूकीचे आरोपानंतर गुन्हे दाखल झालेल्या आपल्या राजकीय १५ निकटवर्तीयांना क्लीनचीट दिली असल्याचाही घणाघात केला. ...