नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. ...
टोलसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजी नगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती एमएमआरडीएने या पुलाच्या तिमाही अहवालात दिली आहे. ...
प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी व ग्राहकांनीही प्लास्टीकचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. ...
राज्यातील सर्वात मोठी आणि बलाढ्य संस्था अशी ओळख असलेल्या करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १८ डिसेंबर रोजी जाहीर झाली होती. ...