लांबत चाललेला पाऊस, उशिराने पडलेली व आधीच गायब झालेली थंडी या सगळ्याचा फटका इतर फळफळावळाबरोबरच फळांचा राजा अर्थात लाडक्या आंब्यालाही यंदा बसला आहे. ...
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेतील प्राण्यांची संख्या एकीकडे घटत असली तरी पर्यटकांच्या संख्येत मात्र घट होताना दिसत नाही. ...
कर्जत तालुक्यातील पिंपळोली ग्रामपंचायतीमधील अन्थ्राट आणि काळेवाडी या भागात भीषण पाणी टंचाईला तेथील महिलांना सामोरे जावे लागत आहे. तेथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये टिपलोन आली आहे. ...
६३ हजारहून अधिक श्री सदस्यांनी देशातील ४० शहरातील तब्बल ३ हजार ३५० किमी अंतराच्या रस्त्यांच्या दुतर्फा स्वकष्टाने स्वच्छता मोहिम यशस्वी करुन देशातील सर्वात मोठ्या स्वच्छता मोहिमेचा विक्रम केला आहे. ...
नेरूळ ते पनवेल दरम्यान घडलेल्या रेल्वेच्या दोन वेगवेगळ््या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत नेरूळ रेल्वे स्थानक येथे रेल्वेच्या धडकेत वृध्दाच्या मृत्यूची घटना घडली आहे. ...
सिडकोच्या खारघर येथील बहुचर्चित व्हॅलीशिल्प गृहप्रकल्पात भाग्यवान ठरलेल्या अर्जदारांना आपल्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच दुसर्या दिवसापासून एनएमएमटीचा प्रवास महागणार आहे. परिवहन व्यवस्थापनाच्या तिकिट दरवाढीसंदर्भातील प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीची मंजुरी दिली आहे. ...
वाहतूक कोंडी कल्याण डोंबिवलीकरांसाठी नित्याचीच झाली असताना यात महापालिकेकडुन सुरू असलेल्या रस्ता दुरूस्तीच्या कामांची भर पडली आहे. सिमेंट काँक्रिटीकरण, भुयारी गटार योजना आणि पाण्याच्या पाईपलाइन टाकणे आदी कामे सुरू असल्याने मुख्य मार्गांसह अंतर्गत रस् ...