सुमारे १५ वर्षांपासून रखडलेल्या कांदिवली समतानगरातील वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक रहिवाशांनी सोमवारी म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांना धारेवर धरले. ...
मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगार आज (मंगळवारी) कुटूंबासमवेत आझाद मैदानात निदर्शने करणार आहेत. पालिका वसाहतींचा पुनर्विकास करताना कर्मचार्यांचे राहत्या जागेवरच पुनर्वसन करण्यासाठी कामगारांसोबत त्यांचे कुटूंबही या आंदोलनात सामील होणार असल्याचे म्युनिस ...
शहापूर जवळील बामणे गावातील नरेंद्र विठ्ठल गोरे (२५) या नव-या मुलाचा कोशिंबडे, येथील तरूणीसोबत १२ मे रोजी ४:३३ वाजता विवाह ठरला होता. घरात विवाहाची लगीनघाई सुरु असतांनाच नरेंद्र याने लग्नाच्या काही तास आधीच घरातून पळ काढल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पो ...
विशेष कामगिरी केलेल्या मातांचा सत्कार,विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत काम करणार्या मातांचा रविवारी माँ तुझे सलाम या कार्यक्रमाच्या माध्यमातून वुमन चिव्हर, स्पेशल चिव्हर अशा पुरस्कारांनी सत्कार करण्यात आला. ...
भिवंडी तालुक्यातील नांदिठणे (महापौली) कामवारी नदीवर असलेला चाव्याचा पुल एका बाजूने खालून पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे तो कधी कोसळेल याचा भरवसा नाही. ...
उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाकरीता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून १५ जून पर्यंत होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. ...
कल्याण-नगर हायवेवरील हनुमान ढाबा येथील पुलाचे कठडे तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे वाहन पुलावरून खाली पडण्याची भीती आहे. या पुलाचे कठडे जवळ - जवळ ४ ते ५ महिन्यांपासून तुटले आहेत. हायवेवरील खडड्यांचे प्रमाण वाढत चालल्याने ...
या आठवड्यात व्हॉट्रसपवर मदर्स डेचा जल्लोष पाहायला मिळाला. आईला समर्पित अनेक कविता, मेसेजेस्, इमेजेस् व्हॉटस्पवर पाहायला मिळाले. तर आईची महती सांगणारे अनेक प्रसंग बहुतेकांनी व्हॉटस्पवर शेअर केले होते. ...
उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने बाळगोपाळ शहरातील प्रख्यात ठिकाणी आपल्या पालकांसोबत छोट्या पिकनीकचे आयोजन करून नाष्टा, पाणपोईच्या व्यस्थेसह फिरावयास गेल्याचे चित्र दिसत आहेत. ...