गड किल्ल्याच्या दुरवस्थेवर केंद्र शासनाचे पूर्णपणो दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी आपण रान पेटवणार असल्याचा इशारा युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला. ...
प्रशिक्षण अकादमीतर्फे युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग भरविण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. ...
तपासणी, सुधारणा, पुन्हा चाचण्या अशा चक्रात अडकलेल्या महानगरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो-1 रेल्वेला अखेर रेल्वे मंत्रलयाच्या सुरक्षा आयुक्तालयांकडून हिरवा कंदील मिळाला. ...