शेतकर्यांच्या जमिनी खरेदी करुन गोदामे उभारताना गावांच्या नैसर्गिक पाणी निचर्याच्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करणार्या कंपन्यांच्या प्रशासनासमोर महसूल यंत्रणा कुचकामी ठरली ...
जिल्ह्यातील शेतकरी धान पिकाबरोबरच अन्य पिकांची शेती करण्याकडे वळला आहे. देसाईगंज तालुक्यातील शेतकरी शांताराम आंबेकर यांनी आपल्या शेतात शेवंतीच्या फुलाची लागवड केली आहे. ...
अनधिकृत बांधकामाला अभय देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याच्या आरोपाखाली गणेश बोराडेंना पोलीस कोठडीची हवा खायला लागली असताना त्याच बांधकामाला कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून पुन्हा अभय लाभल्याचे मंगळवारी दिसून आले. त्या बांधकामावर सुरू करण्यात आलेल ...