महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१० रोजी पीपीपी (पब्लिक अॅण्ड प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर तसेच रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न देणारी स्थानिक परिवहन सेवा सुरू केली ...
पाणी गुणवत्ता आणि स्वच्छतेचा संदेश जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवावा असे मार्गदर्शन, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी येथे बोलताना केले. ...
अंमलबजावणी केली नाही तर अच्छे दिन नही बुरे दिन आयेंगे, असा घरचा अहेर काँग्रेसचे सदस्य बाबा सिद्दीकी यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेत दिला. ...