स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत लागू असलेल्या एलबीटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आता पुढील कार्यवाहीसाठी आणि एलबीटी सुरू ठेवावा अथवा त्याऐवजी पुन्हा जकात सुरू करावी ...
जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात सुरू असलेली कारवाई रोखण्यात यावी, अशी मागणी सेनेचे गटनेते वसंत वैती यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. ...