जुनी व कालबाह्य झाल्याने नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे जोडणी काम उद्या (दि. ३०) हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी आठपासून रात्री दहा वाजेपर्यंत १५ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ...
राजेंद्र नगर परिसरात काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला. यात संतोष परब उर्फ बाबू (३८) याची मारेकर्यांनी क्रूर हत्या केली ...
मुंबईच्या महापौरांच्या वाहनावर लाल दिव्याऐवजी अंबर दिवा लावण्याचे निर्देश काढत राज्य शासनाने महापौरपदाचा अवमूल्यन केल्याचा आरोप महापौर सुनील प्रभू यांनी केला आहे ...