औद्योगिक वसाहतीमुळे महाड तालुका आणि परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघेल, अशी आशा बाळगणार्या महाडकरांच्या औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. ...
केंद्र शासनाने वाजत गाजत सुरु केलेली अन्न सुरक्षा योजना निष्फळ ठरली असून या योजनेत दारिद्र्यात जीवन जगणारे आदिवासी उपाशी राहत असून कार्डधारक व दुकानदारांंत खटके उडत आहेत ...
विक्रमगड तालुक्यातील शहरासह बर्याच भागात वीज मंडळाचा फारच गोंधळ उडत आहे. ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे दिवसातून तीन वेळेत बेफिकीर भारनियमन होत आहे. ...
आदिवासी महिला कशीवली, जांभूळमाथा, पाथर्डी, झाप, आदि खेडोपाड्यातून पोटाच्या खळगीसाठी जंगलांत, रानावनात भटकंती करून जांभळे गोळा करून, टोपल्या डोक्यावर घेऊन जांभूळ विक्रीसाठी बाजारात येत होते. ...
जुनी व कालबाह्य झाल्याने नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे जोडणी काम उद्या (दि. ३०) हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी आठपासून रात्री दहा वाजेपर्यंत १५ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ...